पैसेवारी जाहीर, पण शेतकऱ्यांच्या नजरा अंतिम आकडेवारीकडे; पीक विमा आणि मदतीचे भवितव्य टांगणीला
पैसेवारी जाहीर, पण शेतकऱ्यांच्या नजरा अंतिम आकडेवारीकडे; पीक विमा आणि मदतीचे भवितव्य टांगणीला
Read More
राज्यात विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; ‘शक्ती’ चक्रीवादळाचा मुंबई-कोकणला धोका नाही
राज्यात विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; ‘शक्ती’ चक्रीवादळाचा मुंबई-कोकणला धोका नाही
Read More
दिवाळीच्या तोंडावर महावितरणचा ग्राहकांना ‘शॉक’; वीज दरात मोठी वाढ
दिवाळीच्या तोंडावर महावितरणचा ग्राहकांना ‘शॉक’; वीज दरात मोठी वाढ
Read More
हरभरा दरात तेजी कायम राहणार? आयात घटली, सणासुदीची मागणी वाढणार; वाचा सविस्तर विश्लेषण
हरभरा दरात तेजी कायम राहणार? आयात घटली, सणासुदीची मागणी वाढणार; वाचा सविस्तर विश्लेषण
Read More

अतिवृष्टीची मदत: सरकारच्या आश्वासनांचा खेळ आणि पंचनाम्यांचा गोंधळ

अतिवृष्टीची मदत: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी सरसकट पंचनामे आणि मदतीची केवळ घोषणा; प्रत्यक्ष अंमलबजावणीत NDRF चेच निकष आणि ‘ऍग्रीस्टॅक’चा गोंधळ, दिवाळीपूर्वी मदत मिळण्याची शक्यता धूसर.


पुणे:

राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. मात्र, प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर असे कोणतेही आदेश पोहोचले नसल्याने, सुरू असलेले पंचनामे केंद्राच्या NDRF (एनडीआरएफ) निकषांप्रमाणेच होत असल्याचे चित्र आहे. यामुळे सरकारच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शेतकरी मदतीच्या गोंधळात अडकला आहे.

Leave a Comment