पैसेवारी जाहीर, पण शेतकऱ्यांच्या नजरा अंतिम आकडेवारीकडे; पीक विमा आणि मदतीचे भवितव्य टांगणीला
पैसेवारी जाहीर, पण शेतकऱ्यांच्या नजरा अंतिम आकडेवारीकडे; पीक विमा आणि मदतीचे भवितव्य टांगणीला
Read More
राज्यात विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; ‘शक्ती’ चक्रीवादळाचा मुंबई-कोकणला धोका नाही
राज्यात विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; ‘शक्ती’ चक्रीवादळाचा मुंबई-कोकणला धोका नाही
Read More
दिवाळीच्या तोंडावर महावितरणचा ग्राहकांना ‘शॉक’; वीज दरात मोठी वाढ
दिवाळीच्या तोंडावर महावितरणचा ग्राहकांना ‘शॉक’; वीज दरात मोठी वाढ
Read More
हरभरा दरात तेजी कायम राहणार? आयात घटली, सणासुदीची मागणी वाढणार; वाचा सविस्तर विश्लेषण
हरभरा दरात तेजी कायम राहणार? आयात घटली, सणासुदीची मागणी वाढणार; वाचा सविस्तर विश्लेषण
Read More

दिव्यांग बांधवांसाठी मोठा दिलासा: मासिक अर्थसहाय्य १५०० वरून थेट २५०० रुपये, शासनाचा महत्त्वपूर्ण जीआर निर्गमित

दिव्यांग बांधवांसाठी मोठा दिलासा: राज्यातील विविध पेन्शन योजनांमधील दिव्यांग लाभार्थ्यांच्या मासिक मानधनात १००० रुपयांची भरीव वाढ; ऑक्टोबर २०२५ पासून मिळणार दरमहा २५०० रुपये.


मुंबई:

राज्यातील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेसह इतर महत्त्वाच्या पेन्शन योजनांतर्गत मिळणाऱ्या मासिक अर्थसहाय्यात भरीव वाढ करण्याचा अंतिम निर्णय शासनाने घेतला असून, याबाबतचा अधिकृत शासन निर्णय (GR) देखील निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता लाभार्थ्यांना दरमहा १५०० ऐवजी २५०० रुपये मिळणार आहेत, म्हणजेच त्यांच्या मासिक उत्पन्नात थेट १००० रुपयांची वाढ होणार आहे.

Leave a Comment