पैसेवारी जाहीर, पण शेतकऱ्यांच्या नजरा अंतिम आकडेवारीकडे; पीक विमा आणि मदतीचे भवितव्य टांगणीला
पैसेवारी जाहीर, पण शेतकऱ्यांच्या नजरा अंतिम आकडेवारीकडे; पीक विमा आणि मदतीचे भवितव्य टांगणीला
Read More
राज्यात विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; ‘शक्ती’ चक्रीवादळाचा मुंबई-कोकणला धोका नाही
राज्यात विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; ‘शक्ती’ चक्रीवादळाचा मुंबई-कोकणला धोका नाही
Read More
दिवाळीच्या तोंडावर महावितरणचा ग्राहकांना ‘शॉक’; वीज दरात मोठी वाढ
दिवाळीच्या तोंडावर महावितरणचा ग्राहकांना ‘शॉक’; वीज दरात मोठी वाढ
Read More
हरभरा दरात तेजी कायम राहणार? आयात घटली, सणासुदीची मागणी वाढणार; वाचा सविस्तर विश्लेषण
हरभरा दरात तेजी कायम राहणार? आयात घटली, सणासुदीची मागणी वाढणार; वाचा सविस्तर विश्लेषण
Read More

शेतकऱ्यांना पीकविमा कधी मिळणार? शासनाने बदलले निकष, आता २५% आगाऊ भरपाई नाही!

पीकविमा: अतिवृष्टीने खरीप हंगाम जवळपास वाया गेला असताना, राज्य शासनाने पीक विम्याच्या निकषांमध्ये केलेल्या बदलांमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर मिळणारी २५ टक्के आगाऊ भरपाईची तरतूद (ट्रिगर) रद्द झाल्याने, आता नुकसान होऊनही विमा कधी मिळणार, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.


प्रतिनिधी:

राज्यात यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अत्यंत निराशाजनक ठरला आहे. हंगामाच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिली आणि त्यानंतर परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातले. यामुळे राज्यातील बहुतांश भागांत सोयाबीन, कापूस आणि तूर या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एका बाजूला अस्मानी संकटाने पीक उद्ध्वस्त झाले असताना, दुसऱ्या बाजूला राज्य शासनाने पीक विमा योजनेच्या निकषांमध्ये केलेल्या बदलांमुळे शेतकऱ्यांपुढील चिंता आणखी वाढली आहे.

Leave a Comment