राज्यात विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; ‘शक्ती’ चक्रीवादळाचा मुंबई-कोकणला धोका नाही
राज्यात विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; ‘शक्ती’ चक्रीवादळाचा मुंबई-कोकणला धोका नाही
Read More
दिवाळीच्या तोंडावर महावितरणचा ग्राहकांना ‘शॉक’; वीज दरात मोठी वाढ
दिवाळीच्या तोंडावर महावितरणचा ग्राहकांना ‘शॉक’; वीज दरात मोठी वाढ
Read More
हरभरा दरात तेजी कायम राहणार? आयात घटली, सणासुदीची मागणी वाढणार; वाचा सविस्तर विश्लेषण
हरभरा दरात तेजी कायम राहणार? आयात घटली, सणासुदीची मागणी वाढणार; वाचा सविस्तर विश्लेषण
Read More
पीएम धन-धान्य योजना: देशातील १०० जिल्ह्यांसाठी केंद्राची नवी योजना, महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांचा समावेश
पीएम धन-धान्य योजना: देशातील १०० जिल्ह्यांसाठी केंद्राची नवी योजना, महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांचा समावेश
Read More

पैसेवारी जाहीर, पण शेतकऱ्यांच्या नजरा अंतिम आकडेवारीकडे; पीक विमा आणि मदतीचे भवितव्य टांगणीला

पैसेवारी जाहीर: राज्यातील नजर अंदाज पैसेवारी जाहीर होण्यास सुरुवात; वाशिम, छत्रपती संभाजीनगरमध्ये ५० पैशांपेक्षा कमी आणेवारीमुळे दुष्काळाचे सावट, तर यवतमाळ, बुलढाणा, गोंदिया आणि सांगलीत नुकसानीनंतरही पैसेवारी जास्त आल्याने शेतकरी चिंतेत.


मुंबई:

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. या पार्श्वभूमीवर, आता सर्वांचे लक्ष शासकीय पैसेवारीकडे (Paisewari) लागले आहे. विविध जिल्ह्यांची नजर अंदाज (हंगामी) पैसेवारी जाहीर होण्यास सुरुवात झाली असून, या आकडेवारीवरूनच दुष्काळ, पीक विमा आणि नुकसान भरपाईचे भवितव्य ठरणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

Leave a Comment